Tuesday, 24 January 2012

मिरची - विघ्नसंतोषी

‘घाशीराम’च्या नाटकानंकाहींचं खवळलं पित्तअवघ्या नाट्यसंमेलनातत्यांचं नाही लागलं चित्तं !श्रीकांत होता म्हणूनत्यांचा ‘अकांत’ थांबलाघाशीराम कोतवालचाम्हणून एकांत लांबला !!तेंडुलकरांच्या नाटकाचीज्यांना अ‍ॅलर्जीच होतीत्यांच्याच बापजाद्यांचीतेव्हा गो-यांवर मर्जी होती !!!(03:11 AM)
 

तिकीट तपासनिसांची हजेरी

दहिसर चेक नाका ते दहिसर रेल्वेस्टेशन असा बेस्ट बसने प्रवास करीत असता तिकीट तपासनिसांबरोबर माझा वाद झाला. मी...(12:23 AM)
 
 
 

मिरची - परांजपे

आता पूर्वीचा ‘बाणेदार’  पाणीदार राहिला नाही  म्हणून तर परांजपे  सेनेदार राहिला नाही!सच्च्या...(07:02 AM)

वाईट कर्म देते वाईट फळ

एक म्हैस आणि घोड्यामध्ये एका गोष्टीवरून वाद झाला. मात्र वाद इतका वाढला की हाणामारीपर्यंत पोचला. म्हशीने शिंगे...(09:58 PM)
 
 

आणखी वाचा

 
 
 

January 22, 07:21
 
ज्यांच्या हाती ‘धन’त्यांचाच होतो ‘जय’आजकाल पवारांचेमुंड्यांना वाटते भय !‘नाथां’नी आता तरी‘गोपी’ द्याव्यात सोडूनवरळी सोडून परळीच्या माराव्या पाळ्या वाढवून !!पायाखालची वाळूजरी सरकू लागलीलातूरकरांच्या भेटीनंघड्याळं टरकू लागली !!!

मिरची: सुपारी घेणारेच भपारी ठोकू लागले

सुपारी घेणारेच

भपारी ठोकू लागले

आजकाल नारायणराव

अण्णांचं नाव घोकू लागले

सुपारी कशी घेतात

त्यांना चांगली ठाऊक आहे

आठवा जरा सुरुवात
आज का भावुक आहे

साधा डास न मारणारे

सुपारी काय घेतील?

जातिवंत आपलं काम

अण्णा पुढं कसं नेतील?


mirchi





Posted by Picasa



vacha mirchi

mirchi


imarcaI ivalaasa fuaTaNao